Posts

PM किसान सन्मान निधी 20 वा हप्ता अपडेट:pm kisan sanman nidh 20th istallment upadate

Image
पंतप्रधान किसान सन्मान निधी: 20 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. आता, शेतकरी त्यांच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो लवकरच येत आहे. शेतकरी नोंदणी ओळखपत्र आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी नोंदणी ओळखपत्र नाही त्यांना सन्मान निधी दिला जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी शेतकरी नोंदणीची शेवटची तारीख 30 एप्रिल होती. पण,आता सरकारने ते वाढवले ​​आहे जेणेकरून अधिकाधिक शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतील. आतापर्यंत फक्त 60% शेतकऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र बनवले आहे. याचा अर्थ असा की 30,855 शेतकरी 20 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. तर, जर तुम्ही तुमचा शेतकरी नोंदणी आयडी अजून बनवला नसेल, तर ते लवकर बनवा! शेतकरी नोंदणी आयडीचे फायदे: शेतकऱ्यांना शेतकरी नोंदणी आयडीचे अनेक फायदे मिळतात. यामुळे त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच पीक विमा, पीक कर्ज आणि कृषी उपकरणे यासारख्या योजनांचा थेट लाभ मिळतो. सरकारला सर्व सरकारी योजनांचे लाभ शेतकऱ्यांना सहज मिळावेत अस...

कलेक्टरांचा आदेश:-मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी सर्व विभागांना कोणते आदेश दिले?

Image
मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश! 👉 महत्त्वाच्या सूचना व उपाययोजना: - हतनूर धरण व पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कता-विसर्ग नियंत्रित ठेवण्याचे आदेश नद्यांमधील गाळ काढण्याचे आदेश, पूल सुरक्षिततेसाठी उपाय शाळांची तातडीने दुरुस्ती – जिल्हा परिषद औषध साठा, रुग्णवाहिका, कर्मचारी सज्ज ठेवणे-आरोग्य विभाग अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटविणे-सर्व नगरपरिषद व नगरपालिका प्रशासन महावितरणने वीजसंचारण यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी आपदा मित्र’ प्रशिक्षण व किट वितरण-स्वयंसेवी संस्थांना सामावून घेण्याचा उपक्रम शोध व बचाव साहित्य तपासणी व सज्जता – सर्व विभागांना आदेश 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करावेत-प्रत्येक विभागाच्या कार्यालयात 🌧️मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद (IAS) यांनी दिले. 🇮🇳 जिल्हाधिकारी कार्यालयात पार...

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-एल भूसंपादन: शेतकऱ्यांचे हक्क, गतीमान प्रगती आणि नवभारताच्या विकासासाठी उच्चस्तरीय बैठकीत ठोस निर्णय

Image
👉स्थळ: नागपूर महानगरपालिका सभागृह  👉*दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण: मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव* 👉 बैठकीचे अध्यक्ष :-  मा. ना. श्री. नितीनजी गडकरी मा. केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार 👥 प्रमुख उपस्थिती: 🔹 मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे मा. मंत्री, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य 🔹 मा. ना. श्रीमती रक्षा खडसे मा. राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण, भारत सरकार मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, राज्यमंत्री (भारत सरकार) यांच्या पत्रानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 🏛️ नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मा. ना. श्री. नितीनजी गडकरी व मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-एल भूसंपादन प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला. 🔆 देशनिर्माणाच्या कामाला अडथळा येऊ नये, राष्ट्राच्या विकासाला गती मिळावी या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करत भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करून प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीसाठी निर्णायक ठरली. *👉महत्वाचे निर्देश:* 🔸 महसूल विभाग...

सी.ई.ओं.चा आदेश!जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल मॅडम यांनी दिले हे आदेश? पुर्ण माहिती 👇

Image
सर्व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसहित ग्रामपंचायत अधिकारीना दिले आदेश.वाचा पूर्ण माहिती 👇👇👇 🏠 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षणास मुदतवाढ  *आता ३१ मे पर्यंत!* 🚹 गाव पातळीवरील सर्वेक्षण सध्या सुरू असून, यापूर्वी त्याची अंतिम तारीख १५ मे होती. 🚹आता मुदतवाढ देऊन ती ३१ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 👉 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांनी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना आवाहन केले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र लाभार्थ्यांची नोंद निश्चितपणे व वेळेत पूर्ण करावी. 👉ही योजना गोरगरीब व घर नसलेल्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी तत्परता दाखवावी. 👉राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन; तीन हजार पाचशे पंधरा बाटल्यांचे संकलन 👉👉 राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये "सेवा समर्पण दिन" या संकल्पनेतून...

श्रीमती स्मिता ताईंना संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर..! जाणून घ्या ह्या वर्षीचे महाराष्ट्र राज्यातील संसदरत्न पुरस्कार पाप्त खासदार?

Image
ह्या वर्षीही महाराष्ट्र राज्याने संसदेत आपली छाप सोडली प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५ खासदार स्मिता ताईंना जाहीर झाला आहे. संसदेत केलेल्या कामगिरीची दखल घेत ताईंना हा सन्मान मिळणं, ही स्मिता ताईनं साठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. या गौरवाच्या क्षणी महायुतीचे सर्व आमदार, पक्षश्रेष्ठी, सहकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी तसेच ज्ञात अज्ञात मदत करणारे सर्व हितचिंकाचे आभार.. संसदीय कामकाजात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. यंदाही महाराष्ट्राने आपली छाप उमटवत संसद भवन गाजवले. सुप्रिया सुळे ,श्री.श्रीरंग बारणे,श्री. अरविंद सावंत, श्री नरेश म्हस्के, डॉ.मेघा कुलकर्णी,वरर्षा गायकवाड हे संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत त्यांनाही हा पूरस्कार मिळाल्याचा ताईंनी आनंद होत आहे असे म्हटले. हा सन्मान मला जनतेच्या आणि पक्षाच्या भूमिका संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा पुरस्कार म्हणजे केवळ ताईंच्च्या वैयक्तिक प्रयत्नांची पावती नाही, तर तो ताईंच...

कर्जमुक्ती साठी घरघुती उपाय :-हा सोपा उपाय करुन तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल..!

Image
👉👉कर्जातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर एक सोपा उपाय तुम्हाला मदत करू शकतो. हा उपाय घरी करता येतो आणि त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत, कर्जाची समस्या: आजकाल बरेच लोक कर्जामुळे त्रस्त आहेत. कर्ज घेणे सोपे आहे, पण ते फेडणे कठीण होते. कर्जामुळे लोकांमध्ये ताण आणि चिंता निर्माण होते. जर तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे,उपाय करण्याची पद्धत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल:-एक ग्लास पाणी, "एक तमालपत्र",दालचिनीचे तुकडे, तीन नाणी या सर्व गोष्टी गोळा करा. नंतर खाली दिलेल्या पायऱ्याचे अनुसरन करा.. पहिल्यांदा, एका ग्लास पाण्यात तमालपत्र घाला. आता त्यात दालचिनीचे तुकडे घाला. यानंतर ग्लासमध्ये तीन नाणी घाला. हा ग्लास तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा. 👉महत्वाचे म्हणजे👇 👉ग्लास फक्त उत्तर दिशेला ठेवा. ते इतर कोणत्याही दिशेने ठेवल्याने उपायाचा परिणाम होणार नाही.,, उत्तर दिशेचे महत्त्व उत्तर दिशा ही संपत्ती आणि समृद्धीची दिशा मानली जाते.या दिशेला ग्लास ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. ही ...

कृषी विभागाची सर्वांत मोठी कारवाई बोगस बियाणे प्रकरणी 13 लाखांचा साठा जप्त..!

Image
आमराईत लपवलेले बोगस कापूस बियान्यावर कृषी विभागाचा छापा, कृषी विभागाची मोठी कारवाई १२.७२ लाखांचा साठा जप्त* 👉चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित व अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. सुमारे 12,72,000 रुपये किंमतीचे 850/900 पाकिटांचे बियाणे अंबा बागेत झाडाखाली लपवून ठेवलेले सापडले.. 👉 कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविन्यात आली आहे.. 👇👇शेतकऱ्यांना महत्वाची सूचना 👇👇  कोणतेही बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. कारण बोगस बियाण्यांमुळे उत्पन्नाची हानी आणि कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते, कृषी विभाग बोगस बियाणेविरोधात कडक पावले उचलत असून अशा कारवायांमुळे शेतकऱ्यांचे हित आहे.  👉बोगस बियाणे तावसे बु येथील संशयित जीवनलाल चौधरी यांच्या आमराई बागेतील साठा जप्त* 👍जप्त माल 👇 योद्धा व सिल्वर R नावाने छापलेले HTBT बियाण्...

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?